आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व केलं पाहिजे असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचा दिसून येत आहे याआधीही भाजपमधील काही नेत्यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं होतं असं बोलून दाखवलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला आहे एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पाहिजे असं काही जणांनी उल्लेख येथे केला पण कर्तुत्वान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठीशी उभे राहिले मला त्यांनी ऊर्जा दिली आज आपले कर्तव्य आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवेत आज आपले कर्तव्य आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवेत मी जबाबदारीने सांगतो की जात धर्म पक्षाच्या बाहेर जाऊन एका निष्ठावाल आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणीस आहेत त्यांच्या नेतृत्वाला सलाम करायला पाहिजेत त्यांच्यामुळेच आम्ही आहोत
आमदार सुनील शिंदे
जेव्हा माझे तिकीट कापले तेव्हा वाटले नव्हते की मी परत आमदार मंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष होऊन शिवसेने कडून आमदार सदा सर्वांकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आमदार सदा सर्वणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे आमदार सदा सर्वांकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर करून धमकी देण्याचा प्रयत्न केला त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असता सत्तेचा माज किती झाला आहे या घटनेवरून दिसून येतंय असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे सुनील शिंदे यांच्या आरोपानंतर सदा सर्वांकर यांनी पत्रकार परिषद आपलं मत व्यक्त केलं माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे परंतु मी गोळीबारी केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा सदा सर्वांकर यांनी सांगितलं तसंच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही येथे गेलो होतो असेही सदा सर्वांनी सांगितलं
उद्धव ठाकरे राज्यात पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहि ले तर 2024 स*** ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले असा आरोप वरून सरदेसाई यांनी केला आहे तसेच भाजप विरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते म्हणूनच कुणाला खोके दिले कोणाला धमकी दिली अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावे लागले असा गंभीर आरोप वरून सरदेसाई यांनी केला आहे याला भाजप नेते आणि आमदार अतुल भाटकर यांनी प्रत्युत्तर दिला आहे अतुल भाटकर यांनी एक ट्विट केलं असून वरून देसाई यांनी केलेल्या डाव्यांवर पलटवर केला आहे उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच नीतीने भाजपने शिवसेना फोडली वरून सरदेसाईंचा दावा खरंय उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्कर प्रमुख बनताना बनता राहिले फेसबुक लाईट वाला घर बसा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता असे ट्विट अतुल वाट कळकर यांनी केले आहे
तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये राज्यातील सत्ता गमावली काही दिवसांनंतरच महापालिका ही जाणार टक्केवारी बंद होणार म्हणून जनापसेनेच्या पक्षप्रमुखांनी कबरीचे सुशोभीकरण करण्याचा व्यवसाय सुरू केला असे कळते अशी टीकाही अतुल यांनी शिवसेनेवर केली आहे काँग्रेसचे माजी नेते गुलाम-नबी आझाद यांनी आज जम्मू-काश्मीरमधील येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी येत्या 10 दिवसात नव्या पक्षाची घोष णा करणे सांगितले आहे गेल्या तीन वर्षात जम्मू काश्मीरमध्ये अनेक आपत्ती जनक घटना घडल्या असून भारतीय इतिहासाप्रमाणे काश्मीरही आक्रमणांनी उध्वस्त केले असल्याचे आजाद म्हणाले पुढे बोलताना गुलाब नबी आझाद म्हणाले मुघलांनी 800 वर्ष राज्य केले आणि ब्रिटिशांनी तीनशे वर्ष राज्य केले परंतु जम्मू कश्मीरमध्ये हजारो राज्यकर्ते आणि आक्रमक करते झाले आहेत जम्मू काश्मीरला सर्वांनी लुटले आणि स्वातंत्र्यानंतर ते अंतर केले असे त्यांनी सांगितले यांनी तीन दिवसांपासून 300 हून अधिक शिष्टमंडळांची भेट घेतली आहे शनिवारी सकाळी ते दोडा येथे पोहोचल्यावर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दोडामध्ये त्यांनी जम्मूच्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली.